Marathi News
महानगरपालिकेच्या कार्यवाहीमुळे 300 लोक झाले बेघर ! काय आहे प्रकरण वाचा संपूर्ण माहिती
पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) केलेली कारवाई! शनिवारी, म्हणजेच 17 मे 2025 रोजी, या बंगल्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला, ...
कंपनीत आग लागल्याने मालकासह 8 जणांचा मृत्यू ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला ...
अवघ्या 2 तासांत चोरांनी पळवल 6 कोटींच सोन ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील बजाज नगरात 15 मे 2025 च्या पहाटे एक मोठा दरोडा पडला. या दरोड्यात चोरांनी तब्बल 6 कोटी रुपयांचा ऐवज लंपास ...
लाडकी बहिण योजनेची मोठी अपडेट- मे महिन्याचा हप्ता लवकरच जमा !
महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहिण योजना ही एक खूप महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना दरमहा आर्थिक मदत मिळते, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या गरजा ...
पेरणी जवळ आली तरी सुद्धा सोयाबीनचे भाव का कमीआहेत?
शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन ही एक महत्त्वाची पिक आहे. पण सध्या सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये खूप चिंता आहे. सोयाबीनच्या नव्या लागवडीसाठी शेतकरी तयारी करत आहेत, पण ...
प्रेमानंद महाराज यांच्या संपत्तीचा आकडा आला समोर! वाचून थक्क व्हाल
वृंदावनातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प्रेमानंद महाराज यांच्याबद्दल आजकाल खूप चर्चा आहे. त्यांच्या भक्तांची संख्या कोट्यवधी आहे, आणि त्यांचे सत्संग ऐकण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. पण ...
Rashmika Mandanna चा Airtel सोबत नवा उपक्रम: सायबर सुरक्षेची राष्ट्रीय राजदूत म्हणून जबाबदारी, ऑनलाइन फसवणुकीविरुद्ध लढा!
प्रसिद्ध अभिनेत्री Rashmika Mandanna ही आता केवळ सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे, तर सामाजिक कार्यातही सक्रिय झाली आहे. रश्मिका मंदाना आता Airtel ची सायबर सुरक्षा राष्ट्रीय ...
भारतात iPhone चे कारखाने उभारू नये ! डोनाल्ड ट्रम्प यांचा Apple कंपनीला सल्ला !
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी iPhone बाबत मोठ विधान केल, ज्याने भारतात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी Apple कंपनीचे सीईओ टिम कूक ...
महाराष्ट्रात वादळी पावसाचा तडाखा: 21 जिल्ह्यांमध्ये 22,000 हेक्टर पिकांच नुकसान !
महाराष्ट्रात सध्या वादळी पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये तब्बल 22,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच नुकसान झाल आहे. या पिकांमध्ये भाजीपाला, उन्हाळी ...














