
Times Marathi
श्रावण २०२६: उपवास करताना ‘या’ चुका टाळा आणि जाणून घ्या संपूर्ण श्रावणी सोमवार तारखा
हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shravan 2026) अत्यंत पवित्र आणि पवित्र मानले जाते. हा महिना पूर्णपणे देवपूजा, व्रत-वैकल्ये आणि उपवासांसाठी समर्पित असतो. विशेषतः महादेवाच्या (भगवान ...
स्वतःच्या व्यवसायासाठी प्रोफेशनल इनव्हॉइस कसे बनवावे? जाणून घ्या सोपी पद्धत
आजच्या काळात कोणताही लहान किंवा मोठा व्यवसाय असो, ग्राहकांना प्रोफेशनल ‘इनव्हॉइस’ (बिल) देणे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा नव्याने व्यवसाय सुरू केलेले लोक बिल बनवण्यासाठी ...
Ambenali Ghat Accident: काळजाचा थरकाप! आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ ८०० फूट दरीत कोसळली; साताऱ्यातील ८ जिवलग मित्रांचा अंत
महाबळेश्वर-पोलादपूर (timesmarathi.com): वीकेंडचा आनंद साजरा करून घराकडे परतणाऱ्या साताऱ्यातील तरुणांवर काळाने भीषण झडप घातली आहे. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या अत्यंत धोकादायक अशा आंबेनळी घाटात ...
कोल्ड ड्रिंकने घात केला! शुद्धीत येताच गुप्तांग गायब झाल !
उत्तर प्रदेशातील रामपूर येथे 1 जुलै 2025 रोजी एक धक्कादायक घटना समोर आली. एका तरुणाला नशीली कोल्ड ड्रिंक पाजून बेशुद्ध केल्यानंतर त्याचा खाजगी अवयव ...
बुलढाण्यात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या: शिक्षकाच्या रागामुळे टोकाचे पाऊल, सुसाईड नोट सापडली
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील वसाडी गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दहावीत शिकणाऱ्या विवेक राऊत या विद्यार्थ्याने आपल्या वर्गशिक्षकाच्या रागामुळे ...
गोंदियात धक्कादायक घटना अल्पवयीन मुलाने स्वतःच्या आईलाच संपवल ! कारण ऐकून बसेल धक्का !
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील दासगाव बुज गावात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या आईचा गळा ...
महाराष्ट्रात इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025: पहिली गुणवत्ता यादी जाहीर, या तारखेपर्यंत प्रवेश घ्यावा लागेल !
महाराष्ट्रात इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला 30 जून 2025 पासून सुरुवात झाली आहे. यंदा केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ...
महाराष्ट्र हवामान अंदाज: मुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना अलर्ट?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग वाढला आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) ...
पीक विम्यासाठी नवीन नियम ! हे असल्याशिवाय निघणार नाही पीक विमा !
खरीप हंगाम 2025 पासून पीक विम्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा बदल शेतकऱ्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणार आहे, म्हणून ही ...
VI चा संकटकाळ: सरकारचा नवा प्लॅन आणि ग्राहकांचं भविष्य (Vodafone Idea Crisis)
एकेकाळी टेलकॉम क्षेत्रात आघाडीवर असलेली ही कंपनी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. सरकारने मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही व्हीआयचं भवितव्य अंधारात आहे. या ...














