Maharashtra News
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : पैसे आले नसतील तर हे करा !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे, आणि या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले ...
घरकुल योजना 2025: या योजनेसाठी घरबसल्या अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो, “स्वतःच पक्कं घर असाव” अस स्वप्न प्रत्येकाच असत. पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. पण सरकारने तुमच्यासाठी एक ...
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज होणार दहावा हप्ता जमा ! जाणून घ्या सविस्तर माहिती
गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात की लाडकी बहिण योजनेचा एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता कधी मिळणार आहे? अखेर आज प्रतीक्षा संपली ...
अक्षय तृतीया 2025 – दुर्मिळ अक्षय योग आणि या राशींना मिळणार लाभ !
हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हा सण साजरा केला जातो. यंदा 30 एप्रिल ...
10 वी आणि 12 वीचा निकाल कधी लागणार? बोर्डने दिली महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून 10वी (SSC) आणि 12 वी (HSC) च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 2025 च्या ...
Ola Electric वर मोठ संकट !, Maharashtra RTO च्या कार्यवाही मुळे 100 पेक्षा जास्त शोरुम होणार बंद ?
भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात एकेकाळी आघाडीवर असलेली कंपनी Ola Electric ला सध्या अनेक अडचणींना सामोरं जाव लागत आहे. 2024 च्या सुरुवातीला Ola Electric चा ...
Pahalgaon Attack मुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणार का ?
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या एका भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माचा आधार घेऊन लक्ष्य केलं, ...
ASI कडून श्री कृष्णाच्या Dwarka Nagri चा शोध, पाण्याखाली असलेली द्वारका नक्की आहे तरी कशी ?
नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या व्हिडिओत समुद्राखाली काही जुन्या मंदिरांचे अवशेष ...
पहेलगाम हल्ल्यानंतर भारत POK ताब्यात घेणार ? पाच महत्त्वाची कारणं जाणून घ्या
परिचय: पहेलगाम हल्ला आणि भारताची कठोर भूमिका नमस्कार मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहेलगाम येथे एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला, ज्याने संपूर्ण देशाला ...