Maharashtra News

मुंबई, जिथे लोकल ट्रेन ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते, तिथे सोमवारी (दि.09 जून 2025) सकाळी एक भीषण अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं. मध्य रेल्वेच्या कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) आणि सीएसटी ते कसारा या मार्गावरील दोन लोकल ट्रेन एकमेकांना मुमरा स्थानकाजवळ क्रॉस करत असताना हा अपघात घडला. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने मुंबई आणि ठाणे परिसरात खळबळ उडाली असून, रेल्वे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मुंबईत लोकल ट्रेनचा भीषण अपघात: ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई, जिथे लोकल ट्रेन ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते, तिथे सोमवारी (दि.09 जून 2025) सकाळी एक भीषण अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून सोडलं. मध्य रेल्वेच्या ...

इयत्ता 11 वी प्रवेश प्रकिया 2025: काय आहे नवीन अपडेट? यंदा इयत्ता 11 वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे, आणि सर्व विभागांसाठी ही प्रक्रिया लागू आहे. या प्रक्रियेत काही तारखांमध्ये बदल झाले आहेत. यापूर्वी 26 मे ते 8 जून या तारखा जाहीर झाल्या होत्या, पण त्या आता ओलांडून गेल्या आहेत. तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे, आणि आता पुढच्या टप्प्यांच्या तारखा समोर आल्या आहेत.

इयत्ता 11 वी प्रवेश प्रकिया 2025: तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आली ! आता पुढे हे करा

आज आपण इयत्ता 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. यंदा ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होत आहे, आणि सर्व विभागांसाठी काही नवीन अपडेट्स आले ...

ठाकरे बंधूंची युती: शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण !

ठाकरे बंधूंची युती: शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण !

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाला एक वेगळाच दबदबा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या मार्गाने शिवसेना आणि मनसे या ...

यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या सरकारी संस्थांनी वेळेत कांदा खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे. त्यातच मे महिन्यात झालेल्या जोरदार पावसाने कांद्याच नुकसान वाढवल, आणि बाजारातील आवक कमी झाल्याने कांद्याच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली आहे.

नाफेड आणि एनसीसीएफ कांदा खरेदी 2025: शेतकऱ्यांच नुकसान आणि बाजारभावावर पावसाचा परिणाम

यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी आहेत. नाफेड (NAFED) आणि एनसीसीएफ (NCCF) या सरकारी संस्थांनी वेळेत कांदा खरेदी सुरू न केल्याने शेतकऱ्यांच मोठ ...

आज केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) म्हणजेच हमीभावात वाढ जाहीर केली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह 14 खरीप पिकांच्या हमीभावात ही वाढ झाली आहे. पण प्रश्न असा आहे की, हमीभाव वाढले तरी शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार का? बाजारभाव वाढतील का? हमीभाव जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का ? याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

केंद्र सरकारने वाढविले पिकांचे हमीभाव ! काय आहेत नवीन हमीभाव वाचा संपूर्ण माहिती

आज केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) म्हणजेच हमीभावात वाढ जाहीर केली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह 14 खरीप पिकांच्या ...

महाराष्ट्रात आज होणार जोरदार पाऊस ! मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

आज सकाळपासूनच राज्यातील वातावरणात मोठा बदल झालेला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. ...

मान्सून अपडेट 2025: केरळमध्ये लवकर दाखल, महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार पाऊस

मान्सून अपडेट 2025: केरळमध्ये लवकर दाखल, महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार पाऊस

केरळमध्ये यंदा मान्सूनने आठवडाभर आधीच जोरदार हजेरी लावली आहे, आणि महाराष्ट्रातही लवकरच पावसाची चाहूल लागणार आहे. कोकणासह राज्यात सध्या जोरदार वळीव पाऊस कोसळतोय, आणि ...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मे 2025 साठी आर्थिक मदत मिळणार आहे. अजित पवार यांनी हा निधी दोन-तीन दिवसांतच महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 3750 कोटी रुपये मंजूर | अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ...

पण सिबिल स्कोअरच्या अडचणीमुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते. माझ्या मते, सरकारने बँकांना कडक कारवाईचा इशारा देऊन शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी Cibil Score सक्ती नको ! मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना इशारा

सध्यास्थितीत शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. पण राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल (CIBIL) स्कोअरची सक्ती केली ...

कोरोना पुन्हा आलाय ? कोविडच्या च्या संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर !

कोरोना पुन्हा आलाय ? कोविडच्या च्या संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. 19 मे रोजी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी ...