India Strong

Pahalgaon Attack मुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणार का ?

Pahalgaon Attack मुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणार का ?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या एका भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माचा आधार घेऊन लक्ष्य केलं, ...