Crime

सागर कदम, जळगाव महिगावचा रहिवासी, पुण्यात स्वयंपाकी म्हणून नोकरी करत होता. घरच्यांनी स्थिर, सुसंस्कृत आणि शिक्षित मुलगी म्हणून मयुरी दांगडेचे स्थळ सुचवले. मयुरी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलगी. सागर आणि प्रियंका दोघेही नात्यातले असल्याने आधीपासून एकमेकांना ओळखत होते त्यामुळे घरच्यांनीही लग्नास सहमती दिली. त्यामुळे दोघांची प्री-वेडिंग शूट झाले, रोजचे फोन कॉल, मेसेजेस आणि गोडगोड गप्पा – सागरला वाटत होते की, त्याचे आयुष्य आता खर्‍या अर्थाने सुरू होणार आहे.

लग्नाच्या अगोदरच दिली नवऱ्याची सुपारी 😲प्री-वेडिंग पासून तर सागर कदमच्या हत्येच्या कटापर्यंत संपूर्ण कहाणी

प्रेम, लग्न, अपेक्षा, आणि भविष्याच्या स्वप्नांनी भरलेली एक कथा. पण या कथेचा शेवट एका अशा वळणावर झाला जिथे विश्वास चुरगाळला गेला, आणि जिथे एक ...