शेतकरी विषयी बातम्या
पेरणी जवळ आली तरी सुद्धा सोयाबीनचे भाव का कमीआहेत?
शेतकरी बांधवांसाठी सोयाबीन ही एक महत्त्वाची पिक आहे. पण सध्या सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांमध्ये खूप चिंता आहे. सोयाबीनच्या नव्या लागवडीसाठी शेतकरी तयारी करत आहेत, पण ...
महाराष्ट्रात वादळी पावसाचा तडाखा: 21 जिल्ह्यांमध्ये 22,000 हेक्टर पिकांच नुकसान !
महाराष्ट्रात सध्या वादळी पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये तब्बल 22,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच नुकसान झाल आहे. या पिकांमध्ये भाजीपाला, उन्हाळी ...
हवामान अंदाज – राज्यात पुढील ५ दिवस वादळी पावसाचा अंदाज!
नमस्कार मित्रांनो ! मी तुमच्यासाठी हवामान अंदाजा विषयी महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण मान्सूनच्या आगमनाने शेतीच्या कामांना ...