महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पण सिबिल स्कोअरच्या अडचणीमुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते. माझ्या मते, सरकारने बँकांना कडक कारवाईचा इशारा देऊन शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी Cibil Score सक्ती नको ! मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना इशारा

सध्यास्थितीत शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. पण राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल (CIBIL) स्कोअरची सक्ती केली ...