ताज्या बातम्या

Marathi News देश-विदेशातील सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडी. वाचकांना वर्तमानपत्राच्या पानांवर दिसणाऱ्या प्रमुख बातम्यांची अद्ययावत माहिती.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो महिलांना मे 2025 साठी आर्थिक मदत मिळणार आहे. अजित पवार यांनी हा निधी दोन-तीन दिवसांतच महिलांच्या बँक खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी 3750 कोटी रुपये मंजूर | अजित पवार यांची मोठी घोषणा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 3750 कोटी रुपयांच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो ...

, भोपाळमधील अनुराधा पासवान नावाच्या 23 वर्षीय तरुणीची, जिने अवघ्या 7 महिन्यांत 25 लग्न करून लाखो रुपये लुटले. तिचा शेवटचा बळी ठरला भोपाळचा गब्बर, आणि राजस्थान पोलिसांनी फिल्मी स्टाईलने तिला अटक करून या फसव्या रॅकेटचा पर्दाफाश केला. ही कथा इतकी धक्कादायक आहे की, ती 2015 मध्ये आलेल्या 'डॉली की डोली' या बॉलिवूड चित्रपटाची आठवण करून देते. चला तर मग, जाणून घेऊया या लुटेरी दुल्हन अनुराधाची संपूर्ण कहाणी.

7 महिन्यांत 25 मुलांसोबत लग्न ! लुटेरी दुल्हन अनुराधा पासवानची धक्कादायक कहाणी

नमस्कार मित्रांनो, भोपाळमधील अनुराधा पासवान नावाच्या 23 वर्षीय तरुणीची, जिने अवघ्या 7 महिन्यांत 25 लग्न करून लाखो रुपये लुटले. तिचा शेवटचा बळी ठरला भोपाळचा ...

पण सिबिल स्कोअरच्या अडचणीमुळे अनेक शेतकरी कर्जापासून वंचित राहतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचा आधार घ्यावा लागतो, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट वाढते. माझ्या मते, सरकारने बँकांना कडक कारवाईचा इशारा देऊन शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत.

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी Cibil Score सक्ती नको ! मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना इशारा

सध्यास्थितीत शेतकरी खरीप हंगामाची तयारी करत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. पण राष्ट्रीयकृत बँकांकडून पीक कर्ज मिळवण्यासाठी सिबिल (CIBIL) स्कोअरची सक्ती केली ...

कोरोना पुन्हा आलाय ? कोविडच्या च्या संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर !

कोरोना पुन्हा आलाय ? कोविडच्या च्या संख्येमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर !

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. 19 मे रोजी मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची बातमी ...

Chhatrapati Sambhajinagar Murder Scene 2025: Police and Villagers Surround Well Where Namdev Brahmarakshas Was Found, Yellow Tape Marks Crime Area

क्राईम पेट्रोलमधून प्रेरणा घेत नातांनी आजोबालाच संपवून टाकल ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती

छत्रपती संभाजीनगरमधील चिंचाळा गावात 9 मे 2025 रोजी एका 65 वर्षीय वृद्धाची क्रूर हत्या झाली. ही हत्या कोणी परक्या व्यक्तीने नाही, तर त्यांच्या स्वतःच्या ...

महाराष्ट्रात पावसाचा जोर: मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, पुण्यात मुसळधार, मराठवाड्यात थंडरस्टॉर्म!

महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, कोकण, आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या दोन ...

स्वर्ण मंदिरावर पाकिस्तानचा हल्ला कसा केला नाकाम ! मेजर जनरल कार्तिक यांनी केला खुलासा

पंजाबमधील अमृतसर येथील पवित्र स्वर्ण मंदिरावर पाकिस्तानने हल्ला करण्याचा कुटील डाव आखला होता, पण भारतीय सेनेने आपल्या शौर्य आणि चतुराईने हा डाव उधळून लावला. ...

Pimpri Chinchwad 2025 Demolition: Bulldozer Destroys 36 Bungalows in Indrayani River Floodplain, Debris and Onlookers Visible

महानगरपालिकेच्या कार्यवाहीमुळे 300 लोक झाले बेघर ! काय आहे प्रकरण वाचा संपूर्ण माहिती

पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेने (PCMC) केलेली कारवाई! शनिवारी, म्हणजेच 17 मे 2025 रोजी, या बंगल्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला, ...

Solapur Akkalkot Road MIDC Fire 2025: Flames and Smoke at Central Textile Mills, 8 Dead in Tragic Blaze

कंपनीत आग लागल्याने मालकासह 8 जणांचा मृत्यू ! काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती

सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्स्टाईल या टॉवेल बनवणाऱ्या कंपनीला रविवारी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला ...

Haryana YouTuber Jyoti Malhotra Arrested for Spying for Pakistan 2025: India-Pakistan Espionage Racket Exposed

बापरे ! भारताची युट्यूबर ज्योती मल्होत्रा पुरवत होती पाकिस्तान ला सर्व माहिती ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सध्या शिगेला पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर सीमेवर जरी शांतता दिसत असली, तरी दोन्ही देशांमधील तणाव कमी झालेला नाही. अशातच ...