राजकारण

राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित बातम्या, राजकीय घडामोडी, पक्षीय नेत्यांचे विचार आणि आगामी निवडणुकांची माहिती.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर!

मुंबई, 5 जुलै 2025: तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू – शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे – ...

जग सध्या एका नाजूक टप्प्यावर उभं आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवली आहे. युक्रेनच्या ताज्या ड्रोन हल्ल्याने रशियाची आक्रमकता वाढली असून, नाटो आणि पाश्चिमात्य देशांचा युक्रेनला पाठिंबा यामुळे रशियाचा राग अधिकच भडकला आहे. युद्धविरामाच्या चर्चा बारगळत असताना, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युरोपीय देश आणि नाटोला इशारे दिले आहेत. दुसरीकडे, चीन आणि उत्तर कोरियासारख्या देशांशी रशियाची जवळीक वाढत असल्याने जागतिक समतोल ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. या लेखात आपण या संघर्षाचे मूळ, त्याचे परिणाम आणि भारताची भूमिका याबाबत सविस्तर माहिती घेऊ.

रशिया-युक्रेन च्या संघर्षामुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाढतेय?

जग सध्या एका नाजूक टप्प्यावर उभं आहे. रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाने आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ माजवली आहे. युक्रेनच्या ताज्या ड्रोन हल्ल्याने रशियाची आक्रमकता वाढली असून, नाटो ...

अशोक धोडी हत्या प्रकरण 2025: शिवसेना पदाधिकारी Ashok Dhodi यांच्या हत्येचा मुख्य आरोपी अविनाश धोडीला पालघर पोलिसांनी सिलवासातून अटक केली. हत्येचं कारण, तपास आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Ashok Dhodi हत्या प्रकरण : सख्ख्या भावानेच केली हत्या, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर माहिती

आज आपण पालघर जिल्ह्यातील एका खळबळजनक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत—शिवसेना पदाधिकारी Ashok Dhodi यांच्या हत्येचं प्रकरण! या प्रकरणाने संपूर्ण पालघर जिल्ह्यात खळबळ माजवली होती. अशोक ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये नदीवर जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचे उद्घाटन केले आहे . ह्या पूलामुळे पाकिस्तान आणि चीनला काय नुकसान होईल वाचा सविस्तर माहिती

भारताने केले चिनाब रेल्वे पूल चे उद्घाटन ! आणि पाकिस्तान-चीनला लागल्या मिरच्या !

6 जून 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलाचे उद्घाटन केले. हा पूल केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार ...

ठाकरे बंधूंची युती: शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण !

ठाकरे बंधूंची युती: शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? राजकीय क्षेत्रात भीतीचे वातावरण !

महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे नावाला एक वेगळाच दबदबा आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपापल्या मार्गाने शिवसेना आणि मनसे या ...

शेतकरी कर्जमाफी कधी होणार ? एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती!

शेतकरी कर्जमाफी कधी होणार ? एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती!

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर भाष्य केल आहे. शेतकरी कर्जमाफी हा मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ...

Pahalgaon Attack मुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणार का ?

Pahalgaon Attack मुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणार का ?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या एका भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माचा आधार घेऊन लक्ष्य केलं, ...

शिमला करार स्थगित: भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होणार?

शिमला करार स्थगित: भारत-पाकिस्तान संबंधांवर काय परिणाम होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. अलीकडेच पाकिस्तानने 1972 चा शिमला करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांवर मोठा ...

पहेलगाम हल्ल्यानंतर भारत POK ताब्यात घेणार ? पाच महत्त्वाची कारणं जाणून घ्या

पहेलगाम हल्ल्यानंतर भारत POK ताब्यात घेणार ? पाच महत्त्वाची कारणं जाणून घ्या

परिचय: पहेलगाम हल्ला आणि भारताची कठोर भूमिका नमस्कार मित्रांनो, 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीरमधील पहेलगाम येथे एक भयंकर दहशतवादी हल्ला झाला, ज्याने संपूर्ण देशाला ...

पहेलगाम दहशतवादी हल्ला: भारताची कठोर पावले आणि सिंधू जल करार रद्द

पहेलगाम दहशतवादी हल्ला: भारताची कठोर पावले आणि सिंधू जल करार रद्द

नमस्कार मित्रांनो, काश्मीरमधील पहेलगाम हे पर्यटकांसाठी स्वर्ग मानले जाते, पण 21 एप्रिल 2025 रोजी या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या ...