Tatkal Ticket New Rule

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी आणि लाखो प्रवाशांची जीवनरेखा मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, आणि यामध्ये तत्काल तिकिटांचा मोठा वाटा आहे. तत्काल तिकिटे ही तातडीच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरतात, परंतु या तिकिटांच्या बुकिंग प्रक्रियेत गैरप्रकार आणि काळाबाजार यामुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा तिकिटे मिळत नाहीत. .

तत्काल तिकिटांसाठी नवीन नियम, ह्या कागदाशिवाय निघणार नाही तिकीट !

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी आणि लाखो प्रवाशांची जीवनरेखा मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, आणि यामध्ये तत्काल तिकिटांचा मोठा वाटा ...