नवीन हमीभाव

आज केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) म्हणजेच हमीभावात वाढ जाहीर केली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह 14 खरीप पिकांच्या हमीभावात ही वाढ झाली आहे. पण प्रश्न असा आहे की, हमीभाव वाढले तरी शेतकऱ्यांना खरंच फायदा होणार का? बाजारभाव वाढतील का? हमीभाव जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो का ? याबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

केंद्र सरकारने वाढविले पिकांचे हमीभाव ! काय आहेत नवीन हमीभाव वाचा संपूर्ण माहिती

आज केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमती (MSP) म्हणजेच हमीभावात वाढ जाहीर केली आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद यासह 14 खरीप पिकांच्या ...