तंत्रज्ञान

तंत्रज्ञानाच्या जगातील ताज्या बातम्या आणि अपडेट्स! नवीन गॅजेट्स, सॉफ्टवेअर, सायबर सुरक्षा आणि टिप्स मराठीत जाणून घ्या. टेक्नॉलॉजीशी संबंधित सर्व माहिती एका क्लिकवर!

तुमचा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर पटकन करा हे काम!

तुमचा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर पटकन करा हे काम!

आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जर हा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर? किंवा तुमच्या नावावर कोणी ...

आपण जेव्हा दुकानामद्धे नवीन मोबाईल घ्यायला जातो तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की, मोबाइल Flat Display वाला घ्यायचा की Curved Display वाला घ्यायचा. परंतु दोन्ही डिस्प्ले बद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण घाई-गडबडीत चुकीचा निर्णय घेतो आणि नंतर त्याच्या पश्चाताप करतो.

Flat Display की Curved Display ? कोणता मोबाईल योग्य ? वाचा सविस्तर माहिती

आपण जेव्हा दुकानामद्धे नवीन मोबाईल घ्यायला जातो तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की, मोबाइल Flat Display वाला घ्यायचा की Curved Display वाला घ्यायचा. ...

Android 16 Update – प्रत्येक वर्षी iPhone वापरकर्ते iOS च्या नवीन अपडेटची आतुरतेने वाट पाहतात, तसेच Android वापरकर्तेही Google च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेटची वाट पाहत असतात. जर तुम्ही Android 15 नंतर Android 16 ची वाट पाहत होता, तर तुमचा प्रतीक्षा कालावधी आता संपला आहे!

Android 16 Update लॉन्च झालं आहे! कोणत्या स्मार्टफोन्सना हे अपडेट मिळेल?

Android 16 Update – प्रत्येक वर्षी iPhone वापरकर्ते iOS च्या नवीन अपडेटची आतुरतेने वाट पाहतात, तसेच Android वापरकर्तेही Google च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेटची ...

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. माहिती मिळवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत, स्मार्टफोनने आपले जग जवळ आणले आहे. पण या छोट्या उपकरणामागे एक मोठा पर्यावरणीय धोका लपला आहे. दरवर्षी जगभरात 5 कोटी मेट्रिक टन इलेक्ट्रॉनिक कचरा (ई-कचरा) निर्माण होतो, आणि याला मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत स्मार्टफोन कंपन्या.

स्मार्टफोनमुळे 2050 पर्यंत जगातील ई-कचरा 12 कोटी टनांपर्यंत वाढण्याची शक्यता !

स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. माहिती मिळवण्यापासून ते मनोरंजनापर्यंत, स्मार्टफोनने आपले जग जवळ आणले आहे. पण या छोट्या उपकरणामागे एक मोठा ...

UPI व्यवहारांवर लागणार शुल्क लागणार का ? याबाबत वित्त मंत्रालयाने 11 जून 2025 रोजी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदानामद्धे काय सांगितले वाचा सविस्तर माहिती

PhonePe, Google Pay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी 3,000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर लागणार शुल्क?

आजच्या डिजिटल युगात Unified Payments Interface (UPI) ही भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पद्धत बनली आहे. Google Pay, PhonePe, आणि Paytm सारख्या अ‍ॅप्समुळे आपण काही ...

जर तुम्ही नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही महत्वाच्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. आणि त्या कोण-कोणत्या गोष्टी आहे याबाबत सविस्तर माहिती

मोबाईल खरेदी करण्याअगोदर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे

आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फोटो काढण्यापासून ते ऑनलाइन शॉपिंग, सोशल मीडियापासून ते बँकिंगपर्यंत, स्मार्टफोन आपल्या प्रत्येक ...

भारतीय YouTube Creators साठी मोठी घोषणा: ₹21,000 कोटींचे पेमेंट आणि ₹850 कोटींची गुंतवणूक

भारतीय YouTube Creators साठी मोठी घोषणा: ₹21,000 कोटींचे पेमेंट आणि ₹850 कोटींची गुंतवणूक

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 मध्ये YouTube चे CEO नील मोहन यांनी भारतीय YouTube Creators साठी एक ...

AC वापरणाऱ्यांनो सावधान! 20 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली एसी वापरता येणार नाही ! भारत सरकारचे नवीन नियम?

AC वापरणाऱ्यांनो सावधान! 20 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली एसी वापरता येणार नाही ! भारत सरकारचे नवीन नियम?

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत एअर कंडिशनर (AC) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घर, ऑफिस, हॉटेल्स, मॉल्स किंवा गाड्यांमध्ये, एसीशिवाय राहणे अनेकांना कठीण वाटते. ...

भारतीय डाक विभागाने नुकतीच डिजिपिन (DIGIPIN) ही क्रांतीकारी प्रणाली सादर केली आहे. ही प्रणाली ई-कॉमर्स कंपन्या, डिलिव्हरी सेवा आणि सामान्य नागरिकांसाठी कशी फायदेशीर ठरेल, याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया

आता पिनकोड विसरा आणि डिजिपिन (Digipin) वापरायला सुरुवात करा ! भारतीय डाक विभागाने आणली नवीन technology

आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन खरेदी आणि डिलिव्हरी सेवा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्या आणि भारतीय डाक विभाग ...

एकेकाळी भारतातील प्रत्येक घरात Micromax कंपनीची चर्चा होती. सॅमसंग (Samsung) आणि नोकिया (Nokia) सारख्या जागतिक ब्रँड्सना टक्कर देणारा हा भारतीय ब्रँड होता. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी मध्यमवर्गीय भारतीयांच्या गरजा ओळखून कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेले फोन बाजारात आणले. पण, ज्या कंपनीने 2014 मध्ये भारतात स्मार्टफोन बाजारात अव्वल स्थान मिळवले, तीच कंपनी काही वर्षांत बाजारातून जवळपास गायब झाली. यामागे नेमके काय कारण होते?

चीनच्या कंपन्यांना टक्कर देणारी भारतीय Micromax कंपनी गायब का झाली? जाणून घ्या खरी कारण

एकेकाळी भारतातील प्रत्येक घरात Micromax कंपनीची चर्चा होती. सॅमसंग (Samsung) आणि नोकिया (Nokia) सारख्या जागतिक ब्रँड्सना टक्कर देणारा हा भारतीय ब्रँड होता. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक ...