Vishal Nhavkar

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी आणि लाखो प्रवाशांची जीवनरेखा मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, आणि यामध्ये तत्काल तिकिटांचा मोठा वाटा आहे. तत्काल तिकिटे ही तातडीच्या प्रवासासाठी उपयुक्त ठरतात, परंतु या तिकिटांच्या बुकिंग प्रक्रियेत गैरप्रकार आणि काळाबाजार यामुळे सामान्य प्रवाशांना अनेकदा तिकिटे मिळत नाहीत. .

तत्काल तिकिटांसाठी नवीन नियम, ह्या कागदाशिवाय निघणार नाही तिकीट !

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी आणि लाखो प्रवाशांची जीवनरेखा मानली जाते. दररोज कोट्यवधी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात, आणि यामध्ये तत्काल तिकिटांचा मोठा वाटा ...

Black Box in Aviation 2025 Explaining Its Role in Plane Crash Investigations for Marathi Readers

विमानाचा अपघात झाल्यानंतर सगळी माहिती सांगणारा Black Box म्हणजे काय?

विमान किंवा हेलिकॉप्टर अपघात झाल्यास त्याचे कारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा अपघातात कोणीही जिवंत बचावत नाही, तेव्हा अपघाताचे कारण शोधण्यासाठी एकमेव विश्वासार्ह साधन ...

स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग, मेसेजिंग, सोशल मीडिया, फोटो एडिटिंग किंवा ऑनलाइन शॉपिंगसाठी आपण अनेक ॲप वापरतो. पण, तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या फोनमधील सर्व ॲप सुरक्षित आहेत का? काही ॲप अशी असतात जी तुमच्या वैयक्तिक माहितीची चोरी करू शकतात, तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात आणि तुमच्या गोपनीयतेचा भंग करू शकतात. 2025 मध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असताना, तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षितता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

हे 5 ॲप आताच तुमच्या मोबाईल मधून आताच डिलीट करा!

स्मार्टफोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉलिंग, मेसेजिंग, सोशल मीडिया, फोटो एडिटिंग किंवा ऑनलाइन शॉपिंगसाठी आपण अनेक ॲप वापरतो. पण, तुम्ही ...

तुमचा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर पटकन करा हे काम!

तुमचा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर पटकन करा हे काम!

आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. पण जर हा मोबाइल चोरीला गेला किंवा हरवला तर? किंवा तुमच्या नावावर कोणी ...

आपण जेव्हा दुकानामद्धे नवीन मोबाईल घ्यायला जातो तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की, मोबाइल Flat Display वाला घ्यायचा की Curved Display वाला घ्यायचा. परंतु दोन्ही डिस्प्ले बद्दल आपल्याला पुरेशी माहिती नसल्यामुळे आपण घाई-गडबडीत चुकीचा निर्णय घेतो आणि नंतर त्याच्या पश्चाताप करतो.

Flat Display की Curved Display ? कोणता मोबाईल योग्य ? वाचा सविस्तर माहिती

आपण जेव्हा दुकानामद्धे नवीन मोबाईल घ्यायला जातो तेव्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न असतो की, मोबाइल Flat Display वाला घ्यायचा की Curved Display वाला घ्यायचा. ...

Android 16 Update – प्रत्येक वर्षी iPhone वापरकर्ते iOS च्या नवीन अपडेटची आतुरतेने वाट पाहतात, तसेच Android वापरकर्तेही Google च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेटची वाट पाहत असतात. जर तुम्ही Android 15 नंतर Android 16 ची वाट पाहत होता, तर तुमचा प्रतीक्षा कालावधी आता संपला आहे!

Android 16 Update लॉन्च झालं आहे! कोणत्या स्मार्टफोन्सना हे अपडेट मिळेल?

Android 16 Update – प्रत्येक वर्षी iPhone वापरकर्ते iOS च्या नवीन अपडेटची आतुरतेने वाट पाहतात, तसेच Android वापरकर्तेही Google च्या नवीन ऑपरेटिंग सिस्टम अपडेटची ...

UPI व्यवहारांवर लागणार शुल्क लागणार का ? याबाबत वित्त मंत्रालयाने 11 जून 2025 रोजी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदानामद्धे काय सांगितले वाचा सविस्तर माहिती

PhonePe, Google Pay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी 3,000 रुपयांपेक्षा जास्त UPI व्यवहारांवर लागणार शुल्क?

आजच्या डिजिटल युगात Unified Payments Interface (UPI) ही भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट पद्धत बनली आहे. Google Pay, PhonePe, आणि Paytm सारख्या अ‍ॅप्समुळे आपण काही ...

भारतीय YouTube Creators साठी मोठी घोषणा: ₹21,000 कोटींचे पेमेंट आणि ₹850 कोटींची गुंतवणूक

भारतीय YouTube Creators साठी मोठी घोषणा: ₹21,000 कोटींचे पेमेंट आणि ₹850 कोटींची गुंतवणूक

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड ऑडियो व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 मध्ये YouTube चे CEO नील मोहन यांनी भारतीय YouTube Creators साठी एक ...

AC वापरणाऱ्यांनो सावधान! 20 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली एसी वापरता येणार नाही ! भारत सरकारचे नवीन नियम?

AC वापरणाऱ्यांनो सावधान! 20 डिग्री सेल्सियसपेक्षा खाली एसी वापरता येणार नाही ! भारत सरकारचे नवीन नियम?

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत एअर कंडिशनर (AC) हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. घर, ऑफिस, हॉटेल्स, मॉल्स किंवा गाड्यांमध्ये, एसीशिवाय राहणे अनेकांना कठीण वाटते. ...

एकेकाळी भारतातील प्रत्येक घरात Micromax कंपनीची चर्चा होती. सॅमसंग (Samsung) आणि नोकिया (Nokia) सारख्या जागतिक ब्रँड्सना टक्कर देणारा हा भारतीय ब्रँड होता. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी मध्यमवर्गीय भारतीयांच्या गरजा ओळखून कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेले फोन बाजारात आणले. पण, ज्या कंपनीने 2014 मध्ये भारतात स्मार्टफोन बाजारात अव्वल स्थान मिळवले, तीच कंपनी काही वर्षांत बाजारातून जवळपास गायब झाली. यामागे नेमके काय कारण होते?

चीनच्या कंपन्यांना टक्कर देणारी भारतीय Micromax कंपनी गायब का झाली? जाणून घ्या खरी कारण

एकेकाळी भारतातील प्रत्येक घरात Micromax कंपनीची चर्चा होती. सॅमसंग (Samsung) आणि नोकिया (Nokia) सारख्या जागतिक ब्रँड्सना टक्कर देणारा हा भारतीय ब्रँड होता. मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक ...